ध्यान म्हणजे अंतर्मनाचा प्रवास, मनाच्या तरंगात शांतीचे ठसे, विचारांच्या किनाऱ्यावर स्थैर्य फुलते, सकाळच्या किरणात जेव्हा बसतो, श्वासांमध्ये एक लय सापडते,

एकाग्रता एक महत्वाची गोष्ट, एकाग्रतेमुळे काम सोपे होते, होई कार्ये सहज वेळ होई संथ, वाढे कामाचा वेग, न येई अधिक ताण चाले सर्व सुरळीत, एकाग्रता जणू एक सिध्दी